बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा

विकास कांबळे 9 डिसेंबर 1950 मध्ये म्हणजे आजच्याच दिवशी मा. माधवराव बागल यांनी बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरातल्या बिंदू चौक परिसरात उभा केला होता. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या पुतळ्याला भेटही दिली होती. हा पुतळा उभारून आज 70 वर्ष पुर्ण झालेली आहेत. आजही कोल्हापूरातल्या बाया बापई आपली लेकरं या पुतळ्याजवळ […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 3)

गौरव सोमवंशी सुरुवात करू 2011 मध्ये घडलेल्या एका गोष्टीपासून. स्टॅनफर्ड ही अमेरिकन युनिव्हर्सिटी जगातील सर्वात प्रगल्भ आणि ‘मेरिटधारी’ मानली जाते, ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिज, येल, या पंगतीत बसणारी. आपल्या IIT IIM सारखी किंवा अजून वरचढ समजा.तर 2011 मध्ये स्टॅनफर्डच्या दोन प्राध्यापकांना आर्टिफिशियाल इंटेलिजन्स या विषयावर एक क्लास घ्यायचा होता, त्या मध्ये […]

बाबासाहेब आंबेडकर नावाची मातृभूमी

राहुल पगारे हा जो बाबासाहेबांचा पुतळा दिसतो ना तुला ? बस तिथेच आपला थांबा, आपला उगम आहे. भारतातल्या प्रत्येक गावागावात दिसेल तुला हा. हा कच्चा, कधी सुडोल, कधी बेढब सिमेंट, मातीचा जो पुतळा आहे ना…. ती आपली mother land, आपली मातृभूमी आहे ! उद्या समाजानं, व्यवस्थेने जरी आपल्याला आपलं नागरिकत्व […]

जातीयता हा दलितांचा नाही तर ब्राह्मण सवर्णांचा प्रश्न आहे.

सागर कांबळे जातीअंतासाठी लिहायचं आहे असे आवाहन आल्याआल्या मला विलास सारंग यांच्या ‘एकलव्य’ या कथेतील एकलव्य कांबळेची आठवण आली. त्यात दोन एकलव्य आहेत पैकी एकाने अर्जुनावर मात करून बलपरिक्षा जिंकली तर दुसरा एकलव्य कांबळे हा या एकलव्याच्या कथेला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटत राहतो. एकलव्य कांबळे या दलित लेखकाला व्यासमहर्षी […]

जातवार प्रतिनिधित्व : शाहूंची भूमिका आणि आजची गरज

विकास कांबळे “शिक्षणाशिवाय कुठल्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि व मोफत शिक्षणाची देशाला अत्यंत आवश्यकता आहे. याबाबतीत देशाचा गीतकार बघीतला तर तो एक अंधारी रात्र आहे. फक्त एकाच जातीने विद्येचा मक्ता घेतला आणि […]

गोष्ट स्वातंत्र्याच्या ७० वर्षा नंतरची!! (भामरागड तालुक्यातील अनुभव)

बोधी रामटेके रोशनी ला झालेल्या असाह्य वेदना आणि जयाने गमावलेला जीव या दोन्ही घटना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या आणि त्यातूनच त्या दोघींच्या व त्यांच्या कुटुंबाबद्दल निर्माण झालेली काळजी मला अनेक किलोमीटरचा खडतर प्रवास करत त्यांच्या घरा पर्यंत घेऊन गेली. घटना आहे जुलै महिन्यातली. रोशनी ही नऊ महिन्यांची गरोदर होती. घरी […]

लढा समतेचा ~ राजा ढाले

December 2, 2020 Editorial Team 0

अरे रडता कशाला? अजून आपल्यातला अखेरचा पुरुष मेलेला नाही आपला वंशविच्छेद झालेला नाही . तस पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो म्हणूनच तो प्रत्येक लढाई ही अखेरचीच निकराची लढाई समजून का लढत नाही ? कारण , शेवट हा ठरलेला असतो एकतर लढाई संपेल ,एकतर आपण संपू … मित्रांनो, हा समतेचा […]

इंटरसेक्शन म्हणे ~ गुणवंत सरपाते

इंटरसेक्शन म्हणे. यार कधीतरी स्वत:चीचं लाज वाटून, नेहमीच्या मार्गदर्शक नाहीतर सेव्हीयर च्या आवेशातून बाहेर येत ‘पार्ट ऑफ दी प्रॉब्लेम’ म्हणून बोलता जा राव. जी मित्र बोलतात, ती खरी समविचारी मित्र. शोषणाप्रती, शोषितांप्रती कळवळा तीच असते. त्या पलीकडीच्या सगळ्या,’छान लिहता सर” वगैरे टाईप बाजारगप्प्या. तिकडं नेटफ्लिक्सवर डेव शपेल बेडधक कोलतो तेंव्हा […]

No Image

शेतकऱ्याचा आसूड

November 27, 2020 Editorial Team 0

सरकारी सर्व खात्यांनीं ब्राह्मण कामगारांचें प्राबल्य असल्यामुळें त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माचे मिषाने अज्ञानी शेतकऱ्यांस इतकें नाडितात कीं, त्यांस आपली लहान चिटुकलीं मुलें शाळेंत पाठविण्याचीं साधनें रहात नाहींत व एकाद्यास तसें साधन असल्यास यांच्या दूरुपदेशानें तशी इच्छा होत नाहीं. आतां पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकऱ्यांस भटब्राह्मण धर्म मिषाने इतकें […]

मराठी कथा : मूल्यनिष्ठा की समूहनिष्ठा

‘मराठी कथा: मूल्य आणि ऱ्हास’ या पुस्तकात जी के ऐनापूरे यांनी मराठी कथेच्या 160 वर्षाचा लेखाजोगा मांडताना मानवता या सर्वश्रेष्ठ साहित्यमूल्याचे निकष आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवनमूल्ये केंद्रस्थानी ठेवली आहेत. याकरता ते ग्रामीण, दलित, नवकथा असं वर्गीकरण  नाकारतात. उलट अशा वर्गीकरणाचं राजकारण उघडं पाडतात. त्यांनी मराठी साहित्याची विभागणी साहित्य […]