माझ्या आयुष्याचा तू अल्फा-ओमेगा आहेस!

सागर अ. कांबळे आपली पहिली भेट आठवत नाहीतू घरातच भेटलास मात्रकळायला लागत असतानातू ‘आमचा’ आहेस हे कळत गेलंमग तू गाण्यांत जयंत्यांत भेटत राहिलास अधूनमधूनआपण एवढे ओळखीचे न्हवतो तेव्हा एके दिवशी अचानक तू राष्ट्रगीतात भेटलासभारत भाग्यविधातातील सूर,तिरंग्याच्या अशोकचक्रात भेटलासबोधिसत्व प्रियदर्शी राजा कपाटंच्या कपाटं, सेक्शन्स भरूनतुला कित्तेक खंडांतून ओसांडून वाहताना पाह्यले मग […]

अँड लाईफ गोझ ऑन…

निलेश खंडाळे विचार करा तुमचं घर भूकंपाने उध्वस्त झालंय. तुम्ही घरासमोर बसलाय. अचानक कुणी तरी माणूस कार मध्ये येतो आणि तुम्हाला पत्ता विचारतो .तुम्ही किती उत्स्फूर्तपणे त्याला रिस्पॉन्स द्याल ? अब्बास च्या फिल्म चे कॅरॅक्टर्स आपुलकीने जागेवरून उठतात, प्रतिसाद देतात , जे काय सांगायचं ते सांगतात आणि परत तिथं जाऊन […]

अप्पर कास्ट गेझ मधून आलेला मंडेला!

अरहत धिवरे लॉरा मल्वे या ब्रिटिश फिल्म थेअरीस्टने मीडियातली एक थेअरी मांडली. मेल गेज थेअरी. यात लॉरा म्हणतात, सिनेमात बऱ्याच वेळा स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाची जी मांडणी केलेली असते ती पुरुषांना हवी तशी किंवा पुरुषांना सुखावणारी असते. म्हणजे कमी कपड्यात असणारी स्त्री किंवा बिकिनी घालून फिरणारी स्त्री मॉडर्न, बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत […]

मिलेनिअल्स आणि क्रांतीबा फुले

पवनकुमार शिंदे ● स्पार्टा–300 चित्रपट 300 स्पार्टन सैनिकांनी पर्शियाच्या हजारोंच्या फौजेसोबत कसा चिवट लढा दिला याचे चित्रण करणारा हॉलिवूड चित्रपट 2006 मध्ये फार गाजला. भारतातील युवा वर्गात कल्ट उभे राहिले, एवढा लोकप्रिय हा चित्रपट होता. 137 वर्षांआधी, 1883 ला क्रांतीबा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शुद्रतिशूद्र व शेतकऱ्यांनी स्पार्टाच्या […]

बुद्ध-भीम सबकॉन्शयस माईंड मध्ये उतरवणारं आमचं विद्यापीठ!

राहुल पगारे काय माहोल होता तो ! आमच्या बौद्धवाड्यात विहार सुद्धा नव्हतं. पंधरा वीस घरापैकी अर्धी घरं पत्राची तर अर्धी घरं पाचोटा टाकलेल्या ओसरीची होती. आणि या वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला. आणि त्या निळ्या झेंड्याखाली अख्खा बौद्ध वाडा एकत्र येऊन बसायचा. थोड्या अंतरावर एक वाढलेलं […]

राम वन गमन पथ : आदिवासी संस्कृतीवरील घाला!

बोधी रामटेके साक्षरता दर कमी, कुपोषणाचे प्रमाण अधिक, शैक्षणिक व वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव व अश्या अनेक समस्या असलेल्या एकाद्या गरीब राज्यासाठी प्राधान्यक्रम काय असू शकतो?राज्यात असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी राज्यात चांगली व विधायक धोरणे अत्यंत लोकशाही पद्धतीने तयार करणे आणि अंमलात आणणे हा एक उद्देश त्या राज्याचा असू शकतो. […]

आदिवासींचं अस्तित्व फक्त शो-पीस/डाटा इतकचं?

प्रकाश रणसिंग “…. बाहेरून आपल्याकडे ‘ शो पीस’ म्हणून पाहणारे लोक आपला वापर शो पीस म्हणूनच करीत आहेत हे लक्षात घ्या. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आमचे राज्यकर्ते दिल्लीच्या राजरस्त्यावरुन जी धिंड काढतात, तो शोच असतो. ती एका परीने आमची धिंडच असते. त्यातून वैभवशाली दारिद्र्य, नालायकपणाच आम्ही दाखवत असतो. ती नृत्य आणि […]

माहुल : पुनर्वसन की मृत्यूचा सापळा?

सोनल शहाजी सावंत मुंबई मधल्या माहुल गावातल्या म्हाडा वसाहतीं मध्ये मी राहते. जो खर तर ७२ buildings चा SRA प्रोजेक्ट आहे. आणि मुंबई च्या कानाकोपऱ्यातून (झोपडपट्टी) मधून लोकांना पुनर्वसनाच्या नावाखाली या buildings मध्ये लोकांना रहायला घर दिलेली आहेत. १० बाय १२ च्या खोलीत एका कुटुंबात जेवढी लोक आहेत तेवढी सगळी […]

भारतीय शेती आणि शेतमजुरांच्या आत्महत्या

विकास परसराम मेश्राम २०११ च्या जनगणनेनुसार देशात एकूण २६.३ कोटी लोक शेतीमध्ये गुंतले आहेत, त्यापैकी ११.८ कोटी शेतकरी होते आणि १४.५ कोटी शेती मजूर होते. गेल्या १० वर्षात शेतमजुरांचे दर तेच राहिले, जे २००० ते २०१० च्या दरम्यान होते, तर असे गृहीत धरता येते की शेतमजुरांची संख्या १५ कोटींवरून लक्षणीय […]

बोलीभाषेला डिग्नीटी मिळवून देणारा नागराज अण्णा!

निलेश खंडाळे एखाद्या चित्रपटाचा प्रभाव हा समाजमनावर किती होऊ शकतो याबद्दल सर्वाधिक चर्चा झालेलं वर्ष म्हणजे २०१६. अनेक मतप्रवाह यातून समोर आले. ही घुसळण भूतो न भविष्यती अशीच होती. इतकी टोकदार चर्चा इथून पुढे कधी होईल की नाही माहिती नाही. निमित्त होतं सैराट ! त्या दरम्यान एक सतत वापरलं गेलेलं […]