संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा आणि आपण!
विकास परसराम मेश्राम आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले , भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना प्रथम या शब्दांनी सुरू होते आणि ही प्रस्तावना संविधानाचा प्राण आत्मा आहे . २६ जानेवारी १९५० रोजी, देशात संविधान अमलबजावणी झाली आणि त्या नंतर […]
