बुद्ध आणि अनुभूती
महेंद्र शेगांवकर बुध्द काळात पदार्थाची अंतिम अवस्था अणू आहे असेच समजत असत. लोकायत चार्वाक, सांख्य, न्यायवैशेषिक हेच मांडत असत. पण तो विषय तथागतांचा नव्हताच…..तर त्यांचा विषय मानवी दुखः हाच होता. तेव्हाचा अणू म्हणजे आजचा अणू असू शकत नाही… कारण अणूचे आकारमान साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही …आपल्या मानवी डोळ्यांना ४५०० […]
