भारतीय शेती आणि शेतमजुरांच्या आत्महत्या
विकास परसराम मेश्राम २०११ च्या जनगणनेनुसार देशात एकूण २६.३ कोटी लोक शेतीमध्ये गुंतले आहेत, त्यापैकी ११.८ कोटी शेतकरी होते आणि १४.५ कोटी शेती मजूर होते. गेल्या १० वर्षात शेतमजुरांचे दर तेच राहिले, जे २००० ते २०१० च्या दरम्यान होते, तर असे गृहीत धरता येते की शेतमजुरांची संख्या १५ कोटींवरून लक्षणीय […]
