बुद्धप्रिय कबीर !
प्रज्ञा जाधव वरवर सगळं कितीही आलबेल वाटत असलं तरी माणूस आतून खंगत जातो, त्यात जर मी कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही असं म्हणणारा कोणी असला तर नेमकं काय बिघडतय, कुठं जुळवता येईल हे शोधण्याचीही शक्यता मावळते. चळवळ मोठी संकल्पना आहे,माणसाने निर्माण केलेली आहे परंतु माणसांशिवाय चळवळीचे काय अस्तित्व आहे? त्यातला […]
