आपली लढाई फक्त पक्षापर्यंत मर्यादित नाही, आपली लढाई ही इथल्या ब्राह्मणवादा विरूद्ध आहे
स्वप्नील गंगावणे आज देशाची परिस्थिती हलाखीची झाली आहे त्यामुळे सगळेच भारत सरकार ला शिव्या घालताना दिसून येत आहे. मोदी सरकारने देश विकला वैगरे, प्रायव्हेटायझेशन, वाढती महागाई, बेरोजगारी म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जी भारताच्या भविष्य उभारणीत अडथळा येते ती या मोदी सरकारने नेस्तनाबूत करून ठेवली आहे यात शंका नाही, आणि या […]
