तुझा लोभ नाही देवा
रागा येऊनि काय करिशी
तुझे बळ आम्हांपाशी
नाही सामर्थ्य तुज हरी
जनी म्हणे धरिली चोरी
रागा येऊनि काय करिशी
तुझे बळ आम्हांपाशी
नाही सामर्थ्य तुज हरी
जनी म्हणे धरिली चोरी
विकास कांबळे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगावची लढाई अनन्य साधारण आहे. या ऐतिहासिक लढाईवर चित्रपट येतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण तितकीच ती काळजीतही टाकणारी आहे. आनंदाची अशासाठी की या सिनेमामार्फत इतिहासाच एक सुवर्ण पान जगासमोर उघड होईल आणि काळजी यासाठी की या लढाईच महत्व खुजे करण्याबाबत […]
दिपक पगारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) ,पुणे यांच्या वतीने अनुसूचित जातीच्या ( SC ) विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी अनिवासी कोचिंग क्लासेस औरंगाबाद आणि नागपूर येथे देण्यात येत होते. पण जागतिक महामारीची साथ आल्यामुळं प्रशिक्षण काही दिवस बंद ठेवण्यात आले. त्यानंतर 20 जून 2020 […]
राहुल पगारे भिमा कोरेगाव संघर्षावर चित्रपट येतोय. कसा बनवला, इतिहासाचा दाखला कसा दिला, सिनेमाटिक लिबर्टी कशी वापरली गेली हे अजुन माहीती नाही. पण आता याचे प्रोमो वायरल होताहेत. वातावरण निर्मिती सुरू होतेय. Oppressed class चा संघर्ष इतिहास पडद्यावर येतोय ही चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागतच !! पण हे सगळं होताना […]
तनोज मेश्राम गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकविणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना वर्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर प्राईझ ‘हा पुरस्कार जाहीर झाला.जगभरातील जवळपास १४० देशांमधून १२ हजार नामांकने या पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेली होती व या १२ हजार स्पर्धकांमधून रणजीतसिंह डिसले गुरुजी निवडले गेले.या पुरस्काराचे वैशिष्ट्य असे कि […]
माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण तो वाटतो खरा! ते […]
सुशिम कांबळे आपण नेहमीच समानता, समता, समरसता शब्दांची गल्लत करत असतो. वा ती हेतुपुरस्कर आपल्यात पसरविली जाते. त्यामुळे भारतीय राज्यघटना, भारतीय समाजसुधारक, आणि मूलतत्व विचारसरणी हे या तीन शब्दांकडे कसे पाहतात ते आपण बघुया. सर्वप्रथम आपण घेऊया समानता भारतीय भारतीय राज्यघटनेत भाग तीन (Part 3 ) मुलभुत हक्क (Fundamental Rights) […]
विकास कांबळे 9 डिसेंबर 1950 मध्ये म्हणजे आजच्याच दिवशी मा. माधवराव बागल यांनी बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरातल्या बिंदू चौक परिसरात उभा केला होता. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या पुतळ्याला भेटही दिली होती. हा पुतळा उभारून आज 70 वर्ष पुर्ण झालेली आहेत. आजही कोल्हापूरातल्या बाया बापई आपली लेकरं या पुतळ्याजवळ […]
गौरव सोमवंशी सुरुवात करू 2011 मध्ये घडलेल्या एका गोष्टीपासून. स्टॅनफर्ड ही अमेरिकन युनिव्हर्सिटी जगातील सर्वात प्रगल्भ आणि ‘मेरिटधारी’ मानली जाते, ऑक्सफर्ड, हार्वर्ड, केम्ब्रिज, येल, या पंगतीत बसणारी. आपल्या IIT IIM सारखी किंवा अजून वरचढ समजा.तर 2011 मध्ये स्टॅनफर्डच्या दोन प्राध्यापकांना आर्टिफिशियाल इंटेलिजन्स या विषयावर एक क्लास घ्यायचा होता, त्या मध्ये […]
राहुल पगारे हा जो बाबासाहेबांचा पुतळा दिसतो ना तुला ? बस तिथेच आपला थांबा, आपला उगम आहे. भारतातल्या प्रत्येक गावागावात दिसेल तुला हा. हा कच्चा, कधी सुडोल, कधी बेढब सिमेंट, मातीचा जो पुतळा आहे ना…. ती आपली mother land, आपली मातृभूमी आहे ! उद्या समाजानं, व्यवस्थेने जरी आपल्याला आपलं नागरिकत्व […]
Copyright © 2026 | WordPress Theme by MH Themes